वादळ फार वादळी असत यार,
वादळाचि भीती असते फार,
तरी पण वादळ येउनंच जात्,
त्याला हवं ते तो घेउनच जातो,
ज्याना वाद्ळाची धास्ती वाटते फार,
त्यांनी फार तर वाद्ळां पासूंन चार हात दूर राहाव
आणि असेल चार हात करण्याची तयारी,
तर स्वतः स्वयम्भू वादळ व्हाव
तर स्वतः स्वयम्भू वादळ व्हाव .................
Saturday 22 November, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment